राज्य सरकारने केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना आणि मराठा समाजाच्या संघर्षाला आज यश आले असून माननिय उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला हिरवा कंदील दिला आहे.

राज्य सरकारने केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना आणि मराठा समाजाच्या संघर्षाला आज यश आले असून माननिय उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला हिरवा कंदील दिला आहे.मराठा समाजाला शैक्षणिक क्षेत्रात १२ टक्के आणि नोकरी क्षेत्रात १३ टक्के आरक्षण देण्याचा अधिकार

सरकारला असल्याचा निर्णय आज न्यायालयाने दिला आहे.त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे खूप खूप आभार !मा.मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नाबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार !

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on राज्य सरकारने केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना आणि मराठा समाजाच्या संघर्षाला आज यश आले असून माननिय उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला हिरवा कंदील दिला आहे.