महाराष्ट्र कल्याणकारी योजनेअंतर्गत मतदारसंघातील हिंगणघाट,समुद्रपूर क्षेत्रातील ग्रामीण व शहरी बांधकाम कामगारांना हिंगणघाट येथील शिवसुमन मंगल कार्यालयात दिनांक १५ व १६ जून रोजी सुरक्षा संच पेटीचे वाटप करण्यात आले.तळागाळात सरकारी योजना पोहोचवणे
व गरीब बांधवांना त्यांचा लाभ मिळवून देणे आपले कर्तव्य आहे याची जाणीव ठेवत शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा करत आलो आहे.आपल्या सेवेकरिता मी सदैव हजर आहे.या कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या कामगार बांधवांचे खूप खूप अभिनंदन.