१० कोटी ८५ लक्ष रुपयांच्या निधीतून साकार होणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहाचा भूमिपूजन समारंभ.

१० कोटी ८५ लक्ष रुपयांच्या निधीतून साकार होणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहाचा भूमिपूजन समारंभ व सुमारे ५१ लक्ष ५८ हजार रुपयांच्या निधीतून बीबीसी मैदानावर रनिंग ट्रॅक,कबड्डी मैदान,चेंजिंग रुम,हॉल व प्रसाधन गृह बांधकामाचा शुभारंभ आज पिंपळगाव रोड #हिंगणघाट येथे नुकताच संपन्न झाला.यावेळी भारतीय
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मतदारसंघाच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांची विकासकामे मंजूर.

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मतदारसंघाच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांची विकासकामे मंजूर करवून आणली आहेत.यांतर्गत सेलू तालुक्यातील मौजा हिवरा येथे ५ लक्ष रुपयांमधून रस्ता बांधकाम,२९ लक्ष रुपयांच्या निधीतून हिवरा पाटी ते दिदोडा रस्ता डांबरीकरण व मजबुतीकरण,६ लक्ष रुपयांच्या निधीतून टाकळी येथे स्मशानभूमी संरक्षक भिंत,
१० लक्ष रुपयांच्या निधीतून कांढली सर्कल येथे खडीकरण व गावांतर्गत रस्त्याचे बांधकाम.

१० लक्ष रुपयांच्या निधीतून कांढली सर्कल येथे खडीकरण व गावांतर्गत रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे.सदर विकासकामांचे भूमिपूजन ग्रामस्थ व मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतेच संपन्न झाले.ग्रामीण भागातील दळणवळणाला चालना मिळावी म्हणून सदर विकासकामे राबविण्यात येत आहे.तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग वर्धा अंतर्गत हिंगणघाट
हिंगणघाट विधानसभा क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या विविध ग्रामीण भागांच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर.

हिंगणघाट विधानसभा क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या विविध ग्रामीण भागांच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.याअंतर्गत शेडगाव व इतर गावातील रस्ते व गावांना राष्ट्रीय महामार्गाला जोडणारे रस्ते बांधण्यात येणार आहे.ग्रामीण भागातील दळणवळण सुधारावे व प्रवास सोयिस्कर व्हाव्या म्हणून सदर विकासकामे राबविण्यात येत आहेत.सदर
मत्स्य व्यवसाय महिला शेतकरी गटाकरिता मासळी विक्रीसाठी १२ लक्ष रुपयांच्या निधीतून फिरते वाहन उपलब्ध.

मत्स्य व्यवसाय महिला शेतकरी गटाकरिता मासळी विक्रीसाठी १२ लक्ष रुपयांच्या निधीतून फिरते वाहन उपलब्ध करून देण्यात आले असून शासनाने विदर्भातील निवडक जिल्ह्याकरिता ही योजना अंमलात आणली आहे.याअंतर्गत जुनोना येथील राधा मत्स्यव्यवसाय शेतकरी गट,अन्नपूर्णा शेतकरी मत्स्यव्यवसाय महिला शेतकरी गटाकरिता फिरते वाहन मंजूर झाले
हिंगणघाट मतदारसंघातील विकासकामे आणि विविध समस्या मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी साहेब यांच्या दालनात बैठक संपन्न झाली.

हिंगणघाट मतदारसंघातील विकासकामे आणि विविध समस्या मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी साहेब यांच्या दालनात बैठक संपन्न झाली.या बैठकीत पिक कर्ज,शेतकऱ्यांची कर्जमुक्ती,प्रधानमंत्री आवास योजना,वन जमिन पट्टे, अतिक्रमणधारकांचे पट्टे,विज टाॅवर मोबदला,मुद्रा लोन यासह विविध योजनांचा आढावा घेण्यात
ग्रामपंचायतीमध्ये पालकमंत्री शेत पांदण रस्ते योजना राबविण्याबाबत हिंगणघाट येथील सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

हिंगणघाट तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पालकमंत्री शेत पांदण रस्ते योजना राबविण्याबाबत हिंगणघाट येथील सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यशाळेत संबंधित उपविभागीय अधिकारी,तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना येत्या पंधरा दिवसात
वणा नदी संवर्धन समितीतर्फे नदी परिसरात ‘वणा पार्क’ या महत्वाकांक्षी प्रकल्पाची मुहूर्तवेढ रोवण्यात आली.नगराध्यक्ष प्रेमबाबू बंसतानी,उपविभागीय अधिकारी खंडाईत साहेब,पाटबंधारे विभागाचे कुलकर्णी साहेब,वणा नदी संवर्धन अध्यक्ष श्री.रुपेश लाजूरकर,आंबेडकर
हिंगणघाट नगरपरिषद क्षेत्रातील अविकसित भागातील रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.

परिश्रम आणि प्रयत्नांतून वैशिष्ट्यपूर्ण कामांकरिता १५ कोटी रुपयांच्या विशेष निधीअंतर्गत हिंगणघाट नगरपरिषद क्षेत्रातील अविकसित भागातील रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीनभाऊ मडावी, नगराध्यक्ष प्रेमबाबू बंसतानी, न.पा अभियंते
ग्रा. प.शेडअंतर्गत मेनखात येथे सिमेंट क्रॉक्रिट रस्ता सुमारे २ लक्ष रुपयांच्या निधीतून बांधकाम करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत समुद्रपूर तालुक्यातील NH-7 जाम ते कारडा रस्ता सुमारे १५०.५८ लक्ष,NH-7 ते नागपूर रस्ता सुमारे १५६.५६ लक्ष आणि ग्रा. प.शेडअंतर्गत मेनखात येथे सिमेंट क्रॉक्रिट रस्ता सुमारे २ लक्ष रुपयांच्या निधीतून बांधकाम करण्यात येत आहे. आज या
मतदार संघातील सामान्य नागरिकांच्या दैनंदिन समस्या निकाली काढण्याकरिता ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेअंतर्गत हिंगणघाट, समुद्रपूर व सिंदी रेल्वे या तालुक्यामध्ये समाधान शिबिराच्या माध्यमातून जवळपास 36 हजार नागरिकांना दिलासा देण्याचे काम माझ्या हातून घडले, हे मी आपले भाग्य समजतो.व नागरिकांच्या समस्यांना प्रथम प्राधान्य देऊन समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे.
